Posts

लोहगड

Image
   इतिहास :               लोहगड किल्ला हा मजबूत , बुलंद आणि दुर्जेय आहे .  किल्ल्याची निर्मिती जवळ असणारी भाजे आणि बेडसे ही बौद्धकालीन लेणी ज्या काळी निर्माण झाली , त्याहीपूर्वी  म्हणजे सत्ताविशसे वर्षापूर्वी  झालेली असावी असे अनुमान निघते . सातवाहन  , चालुक्य , राष्ट्रकुट , यादव या सर्व राजवटी या किल्ल्याने पहिल्या  इ . स . १४८९  मध्ये मलिक अहमंदने  निजामशाही स्थापना केली  आणि अनेक किल्ले जिंकून घेतले  . त्यापैकीच लोहगड हा इ . स . १५६४  मध्ये अहमदनगरचा  सातवा  राजा दुसरा बुऱ्हाण  निजाम या  किल्ल्यावर कैदेत होता .  इ . स . १६३०  मध्ये  किल्ला  आदिलशाहीत आला .  १६५७  मध्ये  शिवाजी महाराजांनी कल्याण आणि  भिवंडी  परिसर  जिंकून घेतला आणि  लोहगड  -  विसापूर हा सर्व परिसर सुद्धा स्वराज्यात सामील करून घेतला .  इ .स . १६६५  मध्ये झालेल्या पुरंदरच्या तहात हा किल्ला  मोगलांच्या स्वाधीन के...

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले

Image
           ज्या काळात स्त्रीला समाजात मानाचे स्थान मिळत नव्हते ; शिक्षणापासून आणि स्वातंत्र्यापासून दूर ठेऊन स्त्रीला परावलंबी आणि परतंत्र ठेवले जात होते त्या काळात सावित्रीबाईंचा जन्म झाला. पुढे मात्र सावित्रीबाईंना , ज्योतिबा फुले यांचा उदार दृष्टी कोण असल्याने , स्वत:चे व्यक्तिमहत्व घडवण्याची संधी प्राप्त झाली.                                   महाराष्ट्रातील महान समाज सुधारक व दलितांचे उद्धारकर्ते महात्मा जोतिबा फुले यांच्या संघर्षमय समाजसुधारणाच्या कार्यात त्यांना खांद्याला खांदा लावून स्त्री - शिक्षण व दलितधारक कार्य करणाऱ्या त्यांच्या  सौभाग्यवती  सावित्रीबाई फुले या सातारा जिल्ह्यातील शिरवळ पासून जवळच असलेल्या नायगावच्या खंडोजी नेवसे पाटील यांच्या घरी ३ जानेवारी १८३१ रोजी सावित्री ही कन्या जन्मली.  त्याची ही एकुलती एक लाडकी मुलगी होती .त्या काळात बालविवाहाची प्रता होती. त्यामुळे सावित्री सात वर्षाची होताच तिच्यासाठी नवरामुलगा शोधण्यासाठी मोहीम सु...

मी रायगड बोलतोय

किती वर्ष झाली असतील, किती युग म्हणायला हवी खरं तर मी इथेच अविचल उभा आहे भूतलावरील ध्रुवतारा सारखा सागर तीराची ती सुवर्णरेषा मी युगानयुगे समोर पाहत आलोय. त्यातुन उतरणारे ते लमा नानचे तांडे आणि वाहून येणारा व्यापाऱ्यांचा माल मी याच डोंगरातून जाताना पाहिलाय. माझे महत्व कळले तेव्हा याच क ड्या कपाऱ्याना तटा बुरुजाचे लेन चढवण्यात आले. प्राण हाती घेऊन लिगानाचे बेलाग कडे सर करणारे नरवीर मी इथून पाहिले. मी मी रायगड. रायगड हे माझे अखेरचे आणि देशोदेशी प्रख्यात झालेले नाव. या शिवाय तुम्ही मला अनेक नावांनी ओळख ता . नंदादीप, रशिवटा, तनसाचा डोंगर, रायरी ही देखील माझीच नावं. आजचं हे माझं रूप महाराष्ट्राच्या पहिल्या वहिल्या छत्रपतींनी दिलेलं.१६५६ च्या कड क उन्हाळ्यात माझ्या आसमंतात या श्रीमंत योग्याचा पहिला प्रवेश झाला. माझं हे रांगड दर्शन होताच त्या जाणत्या राजानं आपल्या मनीची ईच्छा मला बोलून दाखवली "गड बहुत चखोट चौतर्फा गडाचे कडे तासल्या प्रमाणे , धोंडा एकच तासिव , दौताबाद पृथ्वीवर च खोट गड खरा परंतु उंचीने थोडका, दौताबाद चे दशगुनी उंच तख्ततास जागा हाच गड करावा. १६७० साली नावारूपाला आले ल स्वरा...